मुंबई, दि. 20 :- शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करण्याच्या घोषणेच्या अंमलबजावणीची चिन्हे दिसत नाहीत, त्यातच खरीपाचा तोंडावर शेतकऱ्यांना दहा हजारांचे कर्ज उपलब्ध करुन...
शेतकर्यांसाठी ना.धनंजय मुंडे रस्त्यावर;येवल्यातील आंदोलनकर्त्या शेतकर्यांच्या घेतल्या भेटी सरकार शेतकर्यांविरूध्द हिटलरा सारखे वागत आहे-ना.धनंजय मुंडे नाशिक दि.10………… कर्जमाफीसह आपल्या न्यायहक्कांसाठी लढणार्या शेतकर्यांवर...
मुंबई :- गेली 3 वर्ष पासून आम्ही सर्वच विरोधक विधान परिषदेतही आणि सभागृहाच्या बाहेरही कर्ज माफीची मागणी करतोय. आता तर मागच्या, 60...
नवी दिल्ली : राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ 25 जुलै रोजी संपत आहे. राष्ट्रपती पदाची निवडणूक १७ जुलै रोजी होणार असून मतमोजणी २० जुलैला...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शेतकरी जगला तर देश जगेल, जागे व्हा. शेतकऱ्यांच्या संपाची दखल घ्या, त्यांच्या मागण्या मान्य करा. मुंबई – जगाचा पोशिंदा...
विजय विरोधी नेतृत्वाच्या नकारात्मक मतातून नाही तर ना.धनंजयजी मुंडेसाहेबांच्या सकारात्मक कामाचा आहे ! ना.धनंजयजी मुंडेसाहेबांच्या नेतृत्वाखाली झालेल्या परळी नगरपरिषद ,पंचायत समीती,जिल्हापरिषद...
मुंबई : राज्यातल्या शेतक-यांची काळजी असेल तर शिवसेनेने अगोदर सरकारमधून बाहेर पडावे आणि नंतर शिवसंपर्क अभियान सुरु करावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश...
ऑनलाइन महासत्ता. मुंबई, दि. 2 – पाकिस्तानी लष्कराच्या विशेष पथकाने भारतीय हद्दीत घुसून दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद केल्यानंतर संपूर्ण देशात एकच संतापाची...
महाराष्ट्रात ‘तूरडाळ’ घोटाळा झाला आहे काय? कारण ४००कोटींचा डाळ घोटाळा झाल्याची कबुली स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच दिली आहे. ४०० कोटींचा घोटाळा होईपर्यंत सरकार...
नितीशकुमार यांची सरकारवर टीका; राज्यात जनता दलाची मोर्चेबांधणी बिहारमध्ये दारूबंदीमुळे भगिनी खूश झाल्या आहेत. महाराष्ट्रात मात्र राष्ट्रीय महामार्गालगतच्या ५०० मीटर परिसरातील दारूची...