माझा जिल्हा
श्री संत “भगवानबाबा ” , महाराष्ट्रात पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था , धर्मक्रांती करणाऱ्या सावित्री च्या लेकिंची इतिहासाला घ्यावी लागणार नोंद.
श्री संत भगवानबाबा यांनी मागासलेल्या विशेषतः “वंजारी” समाजात वारकरी संप्रादयाच्या माध्यमातून समाज परिवर्तन केले . त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.सौ...