३० एप्रिलपर्यंत नियोजन पूर्ण करण्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश मुंबई, दि. १४ : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र ...
मुंबईसाठी स्वतंत्र समिती मुंबई, दि. १४: कोरोनामुळे महाराष्ट्रात होणारे मृत्यू कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. या मृत्यूचे विश्लेषण करणे आणि त्याचे...
५ पर्यटक मायदेशी परत, उर्वरित पर्यटकांसाठी निवास, भोजनाची व्यवस्था मुंबई, दि. १४ : देशात लॉकडाऊन घोषित झाल्याने या काळात राज्यात अडकलेल्या परदेशी...
30 एप्रिलपर्यंत अहवाल मुंबई, दि. 14 : कोरोनामुळे ठप्प झालेल्या राज्य अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करण्यासंदर्भात प्रभावी उपाययोजना सुचविण्यासाठी अकरा तज्ज्ञ सदस्यांची समिती स्थापन...
मुंबई, दि. 14 : राज्यावरील कोरोना संकटाचा सर्वस्तरावर प्रभावी मुकाबला करुन कोरोनाला हरविणे, ठप्प पडलेल्या राज्य अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करणे, राज्याची आर्थिक, औद्योगिक,...
आज राज्यात ३५२ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्णसंख्या २३३४ आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई, दि. १३: राज्यात आज कोरोनाच्या ३५२ नवीन रुग्णांची नोंद...
मुंबई, दि 13: कोरोनाविरूद्धचा लढा अधिक आक्रमकपणे लढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला मुंबईतील नामवंत आणि तज्ज्ञ डॉक्टर्स यांनी अतिशय सकारात्मक...
मुंबई, दि.13 :- काही विघ्नसंतोषी लोक समाज माध्यमांचा दुरुपयोग करून सामाजिक व धार्मिक तेढ, दुही निर्माण करण्याचा, समाजात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करीत...
मुंबई, दि.13: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करणाऱ्या...
राज्यातील औद्योगिक स्थितीचा उद्योगमंत्र्यांनी घेतला आढावा मुंबई, दि. 13 : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू व्हावेत म्हणजे शेतकरी वर्गाला...