सरकारला सातबारा कोरा करायचा होता की,सातबारावरुन शेतकरी,धनंजय मुंडे यांचा सरकारला संतप्त सवाल… शेतकऱ्यांचे प्रश्न शंभरवेळा सभागृहामध्ये मांडू- कर्जमाफी,बोंडअळीच्या प्रश्नावरुन सरकारला खडसावले… तर...
*धनंजय मुंडेंच्या लक्षवेधीने सरकारची कोंडी असमाधानकारक उत्तराने लक्षवेधी राखून ठेवली* नागपूर, दि. 09……..कांद्याचे भाव सातत्याने कोसळून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले असताना, शेतकऱ्यांना...