श्री संत भगवानबाबा यांनी मागासलेल्या विशेषतः “वंजारी” समाजात वारकरी संप्रादयाच्या माध्यमातून समाज परिवर्तन केले . त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.सौ...
वंजारी समाजाने धनंजय मुंडे यांच्याकडे आशेचा किरण म्हणून पाहण्यास सुरवात केली.समाजातील सामन्यातील सामान्य प्रश्न,लग्न समारंभ ,युवकांचे शैक्षणिक प्रश्न ,सुख,दुःख,आडी अडचणीला धावून येतात...