महाराष्ट्र

आंदोलनकर्त्यांवर कुठे गोळ्या घालायच्या याचा जीआरच काढावा

आंदोलनकर्त्यांवर कुठे गोळ्या घालायच्या याचा जीआरच काढावा

अहमदनगर :- विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी त्यांच्या आक्रमक शैलीत रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याचा आणि भाजप सरकारचा चांगलाच समाचार घेतला.

शेतक-यांवरील गोळीबाराचा निषेध करण्याऐवजी रावसाहेब दानवे यांनी शेतक-यांवरचा गोळीबार एक प्रकारे योग्य ठरवला आहे फक्त गोळ्या मारण्याची जागा चुकली असा त्यांचा दावा आहे. गोळीबाराचे समर्थन करणा-या अशा नेत्यांचा आणि त्यांच्या भाजपा पक्षाचा धिक्कार असो.

सरकारने आता आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणा-या शेतकरी, अंगणवाडी कर्मचारी, एस टी कर्मचारी, शिक्षक या आंदोलनकर्त्यांवर कुठे गोळ्या घालायच्या याचा जीआरच काढावा म्हणजे झाले. सरकारने आता फक्त तेव्हढेच शिल्लक ठेवले आहे.

आंदोलनकर्त्यांवर कुठे गोळ्या घालायच्या याचा जीआरच काढावा
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top