मुंबई, दि. 20 :- शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करण्याच्या घोषणेच्या अंमलबजावणीची चिन्हे दिसत नाहीत, त्यातच खरीपाचा तोंडावर शेतकऱ्यांना दहा हजारांचे कर्ज उपलब्ध करुन...
राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल उद्या (ता. 13) जाहीर होणार आहे. दहावीच्या निकालाकडे राज्यातली विद्यार्थ्यांचे डोळे लागले आहेत. याबाबत...
शेतकर्यांसाठी ना.धनंजय मुंडे रस्त्यावर;येवल्यातील आंदोलनकर्त्या शेतकर्यांच्या घेतल्या भेटी सरकार शेतकर्यांविरूध्द हिटलरा सारखे वागत आहे-ना.धनंजय मुंडे नाशिक दि.10………… कर्जमाफीसह आपल्या न्यायहक्कांसाठी लढणार्या शेतकर्यांवर...
महासत्ता , नवी दिल्ली शेतकऱ्यांना कर्जमाफी नको म्हणत टीकेच्या धनी ठरलेल्या स्टेट बँक प्रमुख अरुंधती भट्टाचार्य पुन्हा एकदा वादात सापडल्या आहेत. एकिकडे...
नाशिक : निफाड तालुक्यातील टाकळी विंचूर 50 शेतकरयांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शेतकऱ्यांना सोडवण्यासाठी लासलगाव पोलीस ठाण्यात मोठा जमाव जमला आहे. महाराष्ट्र बंदची...
नाशिक, ता. ३ : स्वत:ला किसान क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणविणारे आणि मुख्यमंत्र्यांशी काल रात्री उशिरा चर्चा करून संप मागे घेणाऱ्या पैठण तालुक्यातील...
अहमदनगर | शेतकऱ्यांचा संप आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. किसान क्रांती मोर्चाच्या कोअर टीमची नगरमध्ये आज बैठक पार पडली. या बैठकीत...
*सत्ताधारी भाजपाच्या दबावामुळेच राणा डोईफोडेवर पोलिसांकडून सौम्य कारवाई- धनंजय मुंडेंचा आरोप* _अधिवेशनात जाब विचारणार; राष्ट्रवादी विद्यार्थीनींच्या पाठीशी खंबीरपणे उभी_ मुंबई दि.30………………. स्वत: प्राचार्य...
कोल्हापूर : कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात विश्वास नांगरे पाटील किरकोळ जखमी झाले...
निफाड : डाळींबाला बाजारपेठेत भाव नाही. गेल्या दोन वर्षांपासून सतत तोटाच सहन करतोय यामुळे कर्जाचा डोंगर उभार राहू लागला आहे. त्यामुळे १...